Tuesday 24 May 2011

दशमुखी रावण

एकदा रावणाला त्याच्या कृत्याचा पश्चाताप होतो आणि तो श्रीरामांना माफी मागायचे
ठरून अयोद्ध्येला जातो. प्रभुरामाच्या महालाचा दरवाझा ठोठावतो.
श्रीराम दारवाझा उघडतात.
पण रावण काही न बोलता विचार करत उभा राहतो…
कसला विचार बरे ?
-
-
-
-
-
कुठल्या तोंडाने माफी मागू ? 

No comments:

Post a Comment